Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

होळकर अहिल्याबाई / Holkar Ahilyabai

होळकर अहिल्याबाई (३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५) एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी

कामाख्या देवी मंदिर, असम / Kamakhya Devi Temple, Assam

कामाख्या देवी मंदिर   असम की राजधानी दिसपुर के पास गुवाहाटी से ८ किलोमीटर दूर कामाख्या में  कामाख्या देवी का मंदिर है। कामाख्या से भी १० किलोमीटर दूर नीलाचल पव॑त पर स्थित है। यह मंदिर शक्ति की देवी सती का मंदिर है। यह मंदिर एक पहाड़ी पर बना है व इसका महत् तांत्रिक महत्व है। प्राचीन काल से सतयुगीन तीर्थ कामाख्या वर्तमान में तंत्र सिद्धि का सर्वोच्च स्थल है। पूर्वोत्तर के मुख्य द्वार कहे जाने वाले असम राज्य की राजधानी दिसपुर से ६ किलोमीटर की दूरी पर स्थित नीलांचल अथवा नीलशैल पर्वतमालाओं पर स्थित मां भगवती कामाख्या का सिद्ध शक्तिपीठ सती के इक्यावन शक्तिपीठों में सर्वोच्च स्थान रखता है। यहीं भगवती की महामुद्रा (योनि-कुण्ड) स्थित है। देश भर मे अनेकों सिद्ध स्थान है जहाँ माता सुक्ष्म स्वरूप मे निवास करती है प्रमुख महाशक्तिपीठों मे माता कामाख्या का यह मंदिर सुशोभित है हिंगलाज की भवानी, कांगड़ा की ज्वालामुखी, सहारनपुर की शाकम्भरी देवी, विन्ध्याचल की विन्ध्यावासिनी देवी आदि महान शक्तिपीठ श्रद्धालुओं के आकर्षण का केंद्र एवं तंत्र- मंत्र, योग-साधना के सिद्ध स्थान है। यहाँ मान्यता है,

चित्रकथी

चित्रकथी चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे ; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी. “वर्णकैः सह ये वक्ति स चित्रकथको वरः गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम्” - असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या  मानसोल्लास  मध्ये आढळतो, एवढी ही कला जुनी आहे. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात. वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण , महाभारतातील  एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथी तयार होते. चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरणाला ठाकर कलावं

नंदी ऊर्फ नंदीश्वर / Nandee ( Nandeeshwar )

नंदी ऊर्फ नंदीश्वर पुराणों में यह कथा मिलती है कि शिलाद मुनि के ब्रह्मचारी हो जाने के कारण वंश समाप्त होता देख उनके पितरों ने अपनी चिंता उनसे व्यक्त की। शिलाद निरंतर योग तप आदि में व्यस्त रहने के कारण गृहस्थाश्रम नहीं अपनाना चाहते थे अतः उन्होंने संतान की कामना से इंद्र देव को तप से प्रसन्न कर जन्म और मृत्यु से हीन पुत्र का वरदान माँगा। इंद्र ने इसमें असर्मथता प्रकट की तथा भगवान शिव को प्रसन्न करने के लिए कहा। तब शिलाद ने कठोर तपस्या कर शिव को प्रसन्न किया और उनके ही समान मृत्युहीन तथा दिव्य पुत्र की माँग की। भगवान शंकर ने स्वयं शिलाद के पुत्र रूप में प्रकट होने का वरदान दिया। कुछ समय बाद शिलाद को एक बालक मिला। शिलाद ने उसका नाम नंदी रखा। उसको बड़ा होते देख भगवान शंकर ने मित्र और वरुण नाम के दो मुनियों को शिलाद के आश्रम भेजा, जिन्होंने नंदी को देखकर भविष्यवाणी की कि नंदी अल्पायु है। नंदी को जब यह ज्ञात हुआ तो वह महादेव की आराधना से मृत्यु को जीतने के लिए वन में चला गया। वन में उसने शिव का ध्यान आरंभ किया। भगवान शिव नंदी के तप से प्रसन्न हुए व दर्शन वरदान दिया- वत्स नंदी! तु

भारतीय मूर्तिकला / Indian Sculpture

भारतीय मूर्तिकला मूर्तिकला ( शिल्पकला ) कला का वह रूप है जो त्रिविमीय (Three Dimensional) होती है। यह कठोर पदार्थ (जैसे पत्थर), मृदु पदार्थ एवं प्रकाश आदि से बनाये जा सकते हैं। मूर्तिकला एक अतिप्राचीन कला है। भारत के वास्‍तुशिल्‍प, मूर्तिकला, कला और शिल्‍प की जड़े भारतीय सभ्‍यता के इतिहास में बहुत दूर गहरी प्रतीत होती हैं। भारतीय मूर्तिकला आरम्‍भ से ही यथार्थ रूप लिए हुए है जिसमें मानव आकृतियों में प्राय: पतली कमर, लचीले अंगों और एक तरूण और संवेदनापूर्ण रूप को चित्रित किया जाता है। भारतीय मूर्तियों में पेड़-पौधों और जीव जन्‍तुओं से लेकर असंख्‍य देवी देवताओं को चित्रित किया गया है। पाषाण काल में भी मनुष्य अपने पाषाण उपकरणों को कुशलतापूर्वक काट-छाँटकर या दबाव तकनीक द्वारा आकार देता था, परंतु भारत में मूर्तिकला अपने वास्तविक रूप में हड़प्पा सभ्यता के दौरान ही अस्तित्व में आई । भारत की सिंधु घाटी सभ्‍यता के मोहनजोदड़ों के बड़े-बड़े जल कुण्‍ड प्राचीन मूर्तिकला का एक श्रेष्‍ठ उदाहरण हैं। दक्षिण के मंदिरों जैसे कि कांचीपुरम, मदुरै, श्रीरंगम और रामेश्‍वरम तथा उत्तर में वाराणसी के म

बरम बाबा ( बरम देव बाबा ) / Baram Baba ( Baram Dev Baba )

बरम बाबा (  बरम देव बाबा ) गांव में कुल देवता के साथ ही बरम बाबा की भी बहुत मान्‍यता है। लड़के की शादी होने पर उसका मौर ( सिर पर बांधा जाने वाला मुकुटनुमा साज ) गांव के डीह बाबा और बरम बाबा को अर्पित करने की प्रथा है। ऐसा मानना है की किसी भी प्रकार का शुभ कार्य करने से पहले, बरम बाबा का आशीर्वाद लेना अनिवार्य होता है । सामान्यतः, बरम बाबा का स्‍थान हर गांव में होता है। मुख्यतः, जो ब्राह्मण किसी कारण वश अपनी जान दे देते है, वह बरम हो जाता है। बरम ब्रह्म का देशज रूप है। पूरब में बरम बाबा स्थापित करने की परंपरा बहुत ही पुरानी है। लोगों का इनपर विश्‍वास भी अटल है I जिस भी बरम बाबा की कहानी आप सुनेंगे, उसमें उत्‍पीड़न से जान देने अथवा अकाल मृत्यु हो जाने की कहानी ही सामने आएगी। सभी बरम बाबा के बारे में यह मान्‍यता है कि वह उन्हीं लोगों को परेशान करते है, जिन्होंने उन्हें प्रताड़ित किया होता है। कई परिवार तो इन्हीं बरम बाबा के कारण समूल नष्‍ट हो जाते। लेकिन अन्‍य लोगों की यह रक्षा और मदद भी करते हैं। जो भी इनकी पूजा करता है, उसकी मनोकामना पूरी हेाती है। बिहार, उत्तर-प्रदेश और झार

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ), मेणवली ( वाई ) / Nana Fadnavis Wada ( Menavali Wada ), Menavali ( Wai )

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) वाई पासून जवळ ३.५ किमी अंतरावर मेणवली गाव वसले आहे. इथेच नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) हा राजमान्य राजश्री नाना फडणवीसांनी १७७० च्या दशकात बांधला. याबरोबर त्यांनी वाड्याच्या पाठी कृष्णा काठी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधल. इथेच महादेवाचे आणि विष्णूचे (मेणवलेश्वर) मंदिर बांधले. मेणवलेश्वर आणि वाड्याच्या भिंती भित्तिचित्रांनी अलंकृत केले. मेणवली हे गाव भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना इनाम मिळाले होते. हा वाडा जवळपास ३४६०२ चौरस फूट इतक्या जागेवर पसरलेला आहे. दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून तीन दिशांना बुरुज आहेत. वाड्याच्या उत्तर पश्चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत. वाड्याच्या पूर्व बाजूने मुख्य प्रवेश आहे आणि त्याचा दरवाजा उत्तराभिमुख आहे. इथेच नगारखाना आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार वाड्याच्या मागच्या बाजूला नदीघाटावर उघडते. वाड्यात एकूण ६ चौक आणि जवळपास २०० लहानमोठे खन आहेत. बांधकाम करताना काळ्या पाषाणातले भक्कम जोते उभारून