Skip to main content

एकदंत / Ekdanta


एकदंत
( हिन्दी )
गणेश खंड में गणेश जी के एकदंत होने की एक रोचक कथा है। एक बार देवी पार्वती और भगवान शिव अपने अंतर्गृह ( गुफा ) में शयन कर रहे थे और द्वार पर गणेश जी पहरा दे रहे थे। उस समय कार्त्तवीर्य का वध करके परशुराम जी उत्साहित होकर कैलाश पर पहुंचे और तत्काल अपने इष्ट शिव जी से मिलने की इच्छा प्रकट की। लेकिन गणेश जी ने परशुराम जी को शिव जी के कक्ष मे जाने से रोक दिया। गणेश जी के रोकने पर परशुराम जी क्रोधित हो उठे और उन्होंने गणेश जी को युद्ध कीचुनौती दी। युद्ध में गणेश जी से पराजित होने पर परशुराम जी ने शिव जी द्वारा दिए परशु से गणेश जी पर प्रहार कर दिया। शिव अस्त्र होने के फलस्वरुप गणेश जी ने उसका आदरपूर्वक सामना किया और इसी के दौरान उनका बायां दांत कट गया और वह 'एकदंत' कहलाने लगे।

सन्दर्भ :
- गणपति खंड ( ब्रह्मवैवर्त पुराणात )


एकदंत
( मराठी )
गणेश खंडात सांगितलं गेलं आहे की, एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर आणि पार्वती ( गुहेत ) अंतर्गृहात असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं. परशुराम आपल्या परशूने गणपतीवर प्रहार फेकतात. पण शंकरानेच तो परशू परशुरामाला दिल्यामुळे गणपतीने ते परशू आदरपूर्वक आपल्या एका दातावर धारण केलं. पण त्यामुळे गणपतीला त्यांचा एक दात गमावावा लागतो. म्हणूनच गणपतीला ' एकदंत ' असं म्हणतात.

सन्दर्भ :
- गणपति खंड ( ब्रह्मवैवर्त पुराणात )


Ekadanta
( English )
Once, Lord Vishnu took the form of Parashurama to wage war against the Kshatriyas who were blinded by arrogance. He had used the axe, Parashu, given by Lord Shiva to him for this sake. He came out victorious and had come to visit Lord Shiva. On his visit, he was stopped at the entrance of Mount Kailash by Ganesha. He did not allow Parashurama to enter as Shiva along with Parvati had been meditating. In a fit of rage, Parashurama, who is known for his anger, struck Ganesha with the powerful axe. It directly hit the tusk which broke and fell to the ground. Ganesha tried defending himself but on recognising his father's axe, he received the blow instead. Hence, after that incident Ganesha got a new name called 'Ekadanta'.

Reference :
- Ganesha Khand ( Bramhavaivart Puarana )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...